राज्यामध्ये सर्व काही बंद असताना एमपीएससी आयोग परीक्षा घेण्याचा अट्टाहास का धरत आहे, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला.
राज्यामध्ये सर्व काही बंद असताना एमपीएससी आयोग परीक्षा घेण्याचा अट्टाहास का धरत आहे, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला. लाखो विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालून परीक्षा घेऊ नये.शाळा कॉलेज बंद आहेत युनिव्हर्सिटीच्या एकदम बंद केले आहेत हॉटेल बंद आहेत मग एमपीसी च्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याचा अट्टाहास जर एमपीसी आयोग करत असेल तर ते मूर्खपणा करत असेल तर यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालाव.
- PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही
- “How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”
- Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF
- कोल्हापुरातील आयटी पार्क साठी शेंडा पार्क येथील 35 हेक्टर जमीन हस्तांतरित करावी -आमदार अमल महाडिक यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी
- DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून होत आहे तरी राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे लक्ष देत परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.