कोल्हापूर: टी.बी. मुक्त भारतासाठी (T. B. free India) देशभर निश्चय मित्र अभियान राबवले जात आहे. यामध्ये खाजगी संस्था व व्यक्ति यांनी सामाजिक दायित्व म्हणून अशा रुग्णांची जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक ते न्यूट्रिशन व प्रोटीनचा पुरवठा करावा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास १२०० च्या दरम्यान नोंदणी झाली असून ६०० रुग्ण टी. बी. चे सक्रिय रुग्ण आहेत. यातील खा. धनंजय महाडीक व भीमा परिवाराने ५०० रुग्णांची जबाबदारी स्वीकारली अशी माहिती धनंजय महाडीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच लवकरच टी. बी. मुक्त भारत होईल याबाबत आशावादी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी 115 कोटी रुपये
- Maharashtra Budget 2023 |श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण 50 कोटी रुपये
- Maharashtra Budget 2023 | शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा होणार 12 हजार रुपये | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- Maharashtra Budget 2023 | महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
- …अन्यथा आयोगाविरोधात कोर्ट मध्ये जावू- देवेंद्र फडणवीस