राज्यामध्ये सर्व काही बंद असताना एमपीएससी आयोग परीक्षा घेण्याचा अट्टाहास का धरत आहे, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला.
राज्यामध्ये सर्व काही बंद असताना एमपीएससी आयोग परीक्षा घेण्याचा अट्टाहास का धरत आहे, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला. लाखो विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालून परीक्षा घेऊ नये.शाळा कॉलेज बंद आहेत युनिव्हर्सिटीच्या एकदम बंद केले आहेत हॉटेल बंद आहेत मग एमपीसी च्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याचा अट्टाहास जर एमपीसी आयोग करत असेल तर ते मूर्खपणा करत असेल तर यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालाव.
- हातकणंगले लोकसभा आवाडे कुटुंबीयांची तयारी सुरू पण पक्ष दिल तो निर्णय – मंत्री चंद्रकांतदादा पाटील
- कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन
- भालचंद्र चिकोडे ग्रंथालयआयोजित “पुस्तकांवर बोलू काही”चे पहिले सत्र संपन्न
- भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामार्फत अनोखा उपक्रम “पुस्तकांवर बोलू काही”
- BJP Poster Maker App for Festival Banners, Birthday Wishes, and Election Posters
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून होत आहे तरी राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे लक्ष देत परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
Exam postpone kara..khup student covid positive aahet
Plz exam postpone kra