समाधान योजना (Samadhan Yojana) म्हणजे विविध विभागांच्या समन्वयातून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होताच हवे ते काम पूर्ण करुन देणारी योजना आहे. शासकीय कामे त्वरित व्हावीत, शासन यंत्रणेचा समन्वय साधून कामांमध्ये गतीमानता यावी. हा या पाठीमागचा उद्देश आहे.
या समाधान योजनेसाठी (Samadhan Yojana) कार्यक्रम अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी तर तालुक्याचे तहसीलदार यामध्ये समन्वयाचे काम करीत आहेत. देखरेखीचे काम नायब तहसीलदारास देण्यात आले असून मंडळ अधिकारी हे अंमलबाजावणी अधिकारी आहेत. तलाठी त्यांना साहाय्य करणार आहेत.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना
urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली
ZP Exam | ऑनलाइन परीक्षा वेळेत होणे शक्य नाहीच!
Pan card|…..तर पॅन कार्ड बंद होणार
या योजनेतून होणारी कामे
- संजय गांधी निराधार योजना
- श्रावण बाळ राज्य निवृत्तिवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ तसेच विधवा निवृत्तिवेतन योजना
- आम आदमी विमा योजना
- जिल्हा परिषदेशी संबंधित शेती साहित्य वाटप
- अपंगांचे साहित्य वाटप आणि इतर योजना
- सामाजिक न्याय विभागाशी संबंधित अनुसूचित जाती व जमातीसाठीच्या विविध योजना त्याच सोबत कृषी आणि आरोग्य विभागाशी संबंधित असणाऱ्या योजनांचाही सामावेश असणार आहे. (Samadhan Yojana)
- महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
- कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप सज्ज; शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
- कोल्हापूरच्या ‘कागल पॅटर्न’ने राज्याच्या राजकारणात खळबळ; कट्टर वैरी एकत्र, संजय मंडलिक एकाकी!
- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग | इच्छुक उमेदवारांना थेट जनतेशी जोडल जातंय





