कोल्हापूर: टी.बी. मुक्त भारतासाठी (T. B. free India) देशभर निश्चय मित्र अभियान राबवले जात आहे. यामध्ये खाजगी संस्था व व्यक्ति यांनी सामाजिक दायित्व म्हणून अशा रुग्णांची जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक ते न्यूट्रिशन व प्रोटीनचा पुरवठा करावा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास १२०० च्या दरम्यान नोंदणी झाली असून ६०० रुग्ण टी. बी. चे सक्रिय रुग्ण आहेत. यातील खा. धनंजय महाडीक व भीमा परिवाराने ५०० रुग्णांची जबाबदारी स्वीकारली अशी माहिती धनंजय महाडीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच लवकरच टी. बी. मुक्त भारत होईल याबाबत आशावादी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- पोर्ले ते यवलूज रस्ता मोजणी करून करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
- Apara Ekadashi Vrat Katha 2025: यहां पढ़ें पूरी व्रत कथा, शुभ योग और पूजा विधि
- A Historic Collapse: How Aaron Nesmith and the Pacers Stunned the New York Knicks in Game 1
- 2025 Tata Altroz Launch: Bookings Open 2 June | Price Starts ₹6.89 Lakh
- Vivo Y300 GT Launched with 7620mAh Battery & Dimensity 8400 | Full Specs & Price