लाभार्थी:
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. संजय गांधी निराधार अनुदान योजना
फायदे:
एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
किंवा भेट द्या. https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance
अशाच शासकीय महितीसाठी व योजनांच्यासाठी येथे क्लिक करा.
- kolhapur loksabha|मविआतील अंतर्गत वादाचा फटका शाहू महाराजांना बसणार?
- 105 नगरसेवक, 12 महापौरांचा संजय मंडलिकांना पाठिंबा; कॉँग्रेसच टेंशन वाढल?
- करवीरकरांचे जनआंदोलन; दत्तकप्रकरण चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप?
- पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी परीक्षा पुढे ढकलली- राहुल चिकोडे यांच्या मागणीला यश
- Rohit pawar |रोहित पवारांना मोठा धक्का| ईडीकडून साखर कारखाना जप्त