राज्यामध्ये सर्व काही बंद असताना एमपीएससी आयोग परीक्षा घेण्याचा अट्टाहास का धरत आहे, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला.
https://twitter.com/vinayakmete/status/1379746908248268802?s=20
राज्यामध्ये सर्व काही बंद असताना एमपीएससी आयोग परीक्षा घेण्याचा अट्टाहास का धरत आहे, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला. लाखो विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालून परीक्षा घेऊ नये.शाळा कॉलेज बंद आहेत युनिव्हर्सिटीच्या एकदम बंद केले आहेत हॉटेल बंद आहेत मग एमपीसी च्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याचा अट्टाहास जर एमपीसी आयोग करत असेल तर ते मूर्खपणा करत असेल तर यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालाव.
- पोर्ले ते यवलूज रस्ता मोजणी करून करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
- Apara Ekadashi Vrat Katha 2025: यहां पढ़ें पूरी व्रत कथा, शुभ योग और पूजा विधि
- A Historic Collapse: How Aaron Nesmith and the Pacers Stunned the New York Knicks in Game 1
- 2025 Tata Altroz Launch: Bookings Open 2 June | Price Starts ₹6.89 Lakh
- Vivo Y300 GT Launched with 7620mAh Battery & Dimensity 8400 | Full Specs & Price
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून होत आहे तरी राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे लक्ष देत परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1379733093968306176?s=20