
राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नको – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगजेबाने (Aurangzeb) छत्रपती संभाजी महाराजांचा अमानूष छळ केला. तो महाराष्ट्राला उध्वस्त करायला आला होता. त्याचे
औरंगजेबाने (Aurangzeb) छत्रपती संभाजी महाराजांचा अमानूष छळ केला. तो महाराष्ट्राला उध्वस्त करायला आला होता. त्याचे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly election 2024) आठवडा उलटला तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अद्याप झालेला नाही.त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीत आधी मुख्यमंत्रिपदावरुन आणि आता गृहमंत्रिपदावरुन वाद सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबरला होईल. सहा महिन्यांपासून या निवडणुकीची
© 2025 Live Janmat | All rights reserved
Design And Developed by Maha Digital